शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी,पीडित्यांच्या समर्थनार्थ रस्त्यांवर न उतरणारे देशद्रोही कृत्य करणाऱ्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्यांमध्ये इतका निर्लज्जपणा येतो कुठून ? भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांचा सरकारवर हल्लाबोल..!!
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ८ तासांच्या चौकशीनंतर बुधवारी दुपारी अटक केली. आणि…
